Sunday, July 1, 2012

लवकर उठा



शीघ्रं निद्रा जनैस्त्याज्या
सौख्यलाभाय सर्वदा ।
प्रसन्नमनसा कार्यम्
प्रथमं प्रभुचिन्तनम् ॥

अर्थ :  लोकांनी निद्रा टाकून सौख्यलाभासाठी नेहमीच लवकर उठावे  आणि आन्हिकं उरकून पहिल्यांदा प्रसन्न मनाने प्रभुचिन्तन करावे. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले





1 comment: