Shriram Balakrishna Athavale's Literature
Tuesday, July 17, 2012
द्वेष विलयास जाऊ दे.
द्वेषो विलयतां यातु
चित्ते स्नेहोदयो भवेत्
आदावहं भारतीयो
भावो जागर्तु सत्वरम् ॥
अर्थ :
द्वेष विलयाला जाऊ दे आणि मनामध्ये बंधुभाव जा़गृत होऊ दे. सर्वात आधी ’मी भारतीय आहे’ असा पवित्र भाव मनामनात त्वरेने जागृत होऊ दे.
1 comment:
Prakash Ketkar
July 17, 2016 at 8:27 AM
खरच आहे. पण हे सर्व मनावर आपला किती ताबा आहे यावर अवलंबून आहे असे वाटते.
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
खरच आहे. पण हे सर्व मनावर आपला किती ताबा आहे यावर अवलंबून आहे असे वाटते.
ReplyDelete