Sunday, July 22, 2012

म्हणून भांडू नका.


भेदेन क्षीयते राष्ट्रम्
वर्धते संघकर्मणा ।
कलहः कार्यनाशाय
यशसे सांघिकं बलम् ॥

अर्थ : 
फाटाफुटीमुळे राष्ट्र क्षीण होते तर संघटना केल्याने राष्ट्रबळ वाढते.  मात्र कलह हा केव्हाही राष्ट्र नाशाला कारण होतो.  सांघिक सामर्थ्य राष्ट्रोत्कर्ष घडवून आणते.

No comments:

Post a Comment