अण्णांनी मरणोत्तर नेत्रदान व त्वचादान केले. सह्याद्री हॉस्पिटल ने आठवले कुटुंबियांना दिलेले हे पत्र. नेत्रदान आणि त्वचादानाची सध्या आत्यंतिक गरज आहे. भारतामध्ये अंधांची संख्या खूप आहे त्यांना अशा नेत्रदानामुळे नक्कीच नवीन दृष्टी लाभू शकते आणि भाजण्याच्या घटना ही भारतात खूप होतात त्वचादानामुळे या लोकांच्या वेदना थोड्यातरी कमी होतील.
No comments:
Post a Comment