जयाजयौ समौ मत्वा
यथा क्रीडा समाप्यते।
तथा निर्वाचनं मत्वा
स्थापयेत् ऐकतां पुनः।।
अर्थ :
हार जीत समान समजून ज्याप्रमाणे क्रीडास्पर्धा संपवितात त्याचप्रमाणे निवडणूक एक खेळ मानून पुन्हा एकता प्रस्थापित केली जावी.
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(३०/१२/१९८४ रोजी तरुण भारत मध्ये छापून आलेलं हे सुभाषित)
यथा क्रीडा समाप्यते।
तथा निर्वाचनं मत्वा
स्थापयेत् ऐकतां पुनः।।
अर्थ :
हार जीत समान समजून ज्याप्रमाणे क्रीडास्पर्धा संपवितात त्याचप्रमाणे निवडणूक एक खेळ मानून पुन्हा एकता प्रस्थापित केली जावी.
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(३०/१२/१९८४ रोजी तरुण भारत मध्ये छापून आलेलं हे सुभाषित)
No comments:
Post a Comment