स्वतंत्र विचार जिवंत निबंध
लोकांच्या क्षोभाची पर्वा नाही
रूढींचे बंधन स्त्रियांना जाचक
घणाघाती घाव लेखणीचे!
लोकांच्या क्षोभाची पर्वा नाही
रूढींचे बंधन स्त्रियांना जाचक
घणाघाती घाव लेखणीचे!
पत्र सुधारक पेटते अंगार
संपादना तोड नाही नाही
समाजधुरीण गोपाळ गणेश
चिरंजीव नाम झाले त्यांचे!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment