Friday, May 11, 2012

स्वातंत्र्यसमराचे स्मरण.


१० मे - स्वातंत्र्ययुध्दाचा प्रारंभ.  त्यानिमित्त तरुण भारत मधे १९८४ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित

देशाभिमानः प्रतिकारभाव:
द्वे लक्षणे राष्ट्रभाग्योदयस्य ।
स्वातंत्र्यवीरान् शिरसा प्रणम्य
स्वातंत्र्ययुध्दं प्रथमं स्मरामः ॥

अर्थ :  देशाभिमान आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची तीव्र भावना ही राष्ट्राच्या भाग्योदयाची दोन लक्षणे आहेत. सर्व स्वातंत्र्यवीरांना प्रणाम करुन आज पहिल्या स्वातंत्र्यसमराचे स्मरण करु या.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

No comments:

Post a Comment