Thursday, April 11, 2013

सर्वच क्षण मुहूर्ताचे

शुभारंभं कदा कुर्यात्
यदा चित्तं समुत्सुकम्
समः सिद्धौ असिद्धौच
क्षणाः सर्वे सुमंगलाः ॥

अर्थ : एखाद्या सत्कार्याला हात कधी घालावा?  जेव्हा चित्त त्या कार्यास अतिशय उत्सुक असेल तेव्हा.  
यश अथवा अपयश दोन्हीची तयारी ठेवावी.  कारण तसे पाहिले तर सगळेच क्षण मंगल नव्हेत का?

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment