शुभारंभं कदा कुर्यात्
यदा चित्तं समुत्सुकम्
समः सिद्धौ असिद्धौच
क्षणाः सर्वे सुमंगलाः ॥
अर्थ : एखाद्या सत्कार्याला हात कधी घालावा? जेव्हा चित्त त्या कार्यास अतिशय उत्सुक असेल तेव्हा.
यश अथवा अपयश दोन्हीची तयारी ठेवावी. कारण तसे पाहिले तर सगळेच क्षण मंगल नव्हेत का?
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
यदा चित्तं समुत्सुकम्
समः सिद्धौ असिद्धौच
क्षणाः सर्वे सुमंगलाः ॥
अर्थ : एखाद्या सत्कार्याला हात कधी घालावा? जेव्हा चित्त त्या कार्यास अतिशय उत्सुक असेल तेव्हा.
यश अथवा अपयश दोन्हीची तयारी ठेवावी. कारण तसे पाहिले तर सगळेच क्षण मंगल नव्हेत का?
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment