आनन्दी भव
स्मितहास्य मुखे यस्य
तस्य मित्रं जगत् खलु
मधुरं भाषणं कृत्वा
आनन्दी भव सर्वदा
अर्थ :
स्मितहास्य मुखे यस्य
तस्य मित्रं जगत् खलु
मधुरं भाषणं कृत्वा
आनन्दी भव सर्वदा
अर्थ :
ज्याच्या मुखावर नेहमी स्मित विलसते त्याची साऱ्या जगाशी मैत्री जुळते. (तरी) तू मधुर भाषण करीत राहून नेहमीच आनंदाची उधळण करीत राहा.
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९८५ साली तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले हे सुभाषित.