आपण सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात आहोत. माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि तरुण भारत मधे १९८५ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित त्यामुळे आठवले.
ये रे घना
वर्षादेवि कदा वर्षे
तृषिता क्षुधिता धरा ।
शीतं घनं जलं वर्ष
आतुराः सकला जनाः ।
अर्थ : हे वर्षादेवि तू कधी जलवृष्टी करशील? ही पृथ्वी तहानलेली आहे, भुकेजली आहे. तू शीतल जलाचा जोरदार पाउस पाड कारण सगळेच फार आतुरलेले आहेत.
No comments:
Post a Comment