२२ डिसेंबर १९८५ रोजी तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित. हे सुभाषित तेव्हा कोणत्या संदर्भात लिहिले होते माहित नाही पण आत्ताच्या निवडणुकांच्या निकालानंतर माझ्या वाचण्यात आले म्हणून येथे परत देत आहे
प्रसारिता राष्ट्रस्य भावना
मोक्षाकांक्षा यया वर्धिता
त्यागशालिनी ऐक्यवर्धिनी
कदा दृश्यते 'राष्ट्रसभा' सा ?
अर्थ
हिंदुस्तान एक राष्ट्र आहे अशी भावना जोपासणारी, राष्ट्राच्या संपूर्ण स्वातंत्र्याची आकांक्षा जनमानसात जागविणारी, त्यागी आणि ऐक्य प्रस्थापित करणारी कॉंग्रेस कधी बरे दिसेल?
No comments:
Post a Comment