माझे वडील कै. श्रीराम बा. आठवले यांनी लिहिलेले आणि १९८४ मध्ये तरुण भारत मध्ये आलेले हे सुभाषित
वन्दामहे वयं सर्वे
गणेशं प्रार्थयामहे ।
गृहं गत्वा सुखेनैव
पुनरागमने कुरु ।।
अर्थ
आम्ही सगळे आज मंगलमुर्ती मोरयाला वंदन करून विनवितो की आपल्या घरी सुखाने जा पण पुढल्या वर्षी लवकरात लवकर परत मात्र या हं !
वन्दामहे वयं सर्वे
गणेशं प्रार्थयामहे ।
गृहं गत्वा सुखेनैव
पुनरागमने कुरु ।।
अर्थ
आम्ही सगळे आज मंगलमुर्ती मोरयाला वंदन करून विनवितो की आपल्या घरी सुखाने जा पण पुढल्या वर्षी लवकरात लवकर परत मात्र या हं !