Tuesday, December 6, 2011

भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

१९८४ साली माझ्या वडीलांनी म्हणजे श्री श्रीराम आठवले यांनी लिहिलेले आणि तरुण भारत मधे छापून आलेले हे सुभाषित.