Sunday, January 13, 2013

सण संक्रांतीचा



संक्रातीनिमित्त माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि १९८५ मध्ये तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित


एतद् संक्रमणं सत्यम्
भाषामाधुर्यवर्धनम् ।
सौहार्देन पराशान्त्या
सत्यं च मधुरं वद ॥

अर्थ

आपल्या बोलण्यातील माधुर्य जाणीवपूर्वक वाढविणे हेच खरे संक्रमण नव्हे का? अत्यंत स्नेहभावाने शांतवृत्तीने सत्य व मधुर बोलत जा.

No comments:

Post a Comment