संक्रातीनिमित्त माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि १९८५ मध्ये तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित
एतद् संक्रमणं सत्यम्
भाषामाधुर्यवर्धनम् ।
सौहार्देन पराशान्त्या
सत्यं च मधुरं वद ॥
अर्थ
आपल्या बोलण्यातील माधुर्य जाणीवपूर्वक वाढविणे हेच खरे संक्रमण नव्हे का? अत्यंत स्नेहभावाने शांतवृत्तीने सत्य व मधुर बोलत जा.
No comments:
Post a Comment