Sunday, April 30, 2017

मानव्याचा मंत्रदाता.

१९६९ मध्ये महात्मा गांधीजी विषयक एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्याचे नाव होते  "तव चरणी ही अंजली"  त्यात महाराष्ट्रातील विविध कवींच्या ५४ कविता प्रकाशित झाल्या होत्या.  त्यातील श्रीराम आठवले यांची ही कविता,, मानव्याचा मंत्रदाता ..  



No comments:

Post a Comment