सहकारेण समृद्धि:
समृद्ध्या विघ्ननाशनम्।
विघ्ननाशेन स्थैर्यं च
स्थैर्यं विश्वासकारणम् ।।
विघ्ननाशेन स्थैर्यं च
स्थैर्यं विश्वासकारणम् ।।
अर्थ : परस्पर सहकार्याने देशाची समृद्धी होते. त्या समृद्धीने विघ्नांचा नाश होतो. विघ्ने नाहीशी झाल्याने राष्ट्राला स्थैर्य प्राप्त होते आणि आर्थिक स्थैर्य विश्वासाचे कारण आहे.
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जुलै १९८८
No comments:
Post a Comment